Posts

Showing posts from 2017

हम उसी भारत के वासी है...

Image
हम उसी भारत के वासी है... जिसने जन्म दिया पुरे भारतवर्ष को एक छत्र के नीचे लाने वाले योध्दा चंद्रगुप्त मौर्य को, जन्मे थे जहाँ मानवधर्म की स्थापना करणे वाले महामानव गौतम बुध्द...      हा हम उसी भारत के वासी हैl कहते थे लोग कभी जहाँ बेहती थी दूध कि नदिया, कहते थे जिसे सोने की चिडियाँ...     हा हम उसी भारत के वासी हैl तीनों और से जिसके कदम चुँमता सागर है, कश्मीरने जिसपर ओढा सुंदरता का घुँगट है...     हा हम उसी भारत के वासी हैl सब मजहबों को जिसने अपने आप में समा लिया है, जो सहिष्णुता का आदर्शवत उदाहरण है...     हा हम उसी भारत के वासी हैl २१वी सदी की चौकट पे खडा होकर भी जो अपनी परंपरा को नही भुँला है, दुनियाँ मे जिसकी संस्कृती की एक अलगसी पहचान है...     हा हम उसी भारत के वासी हैl जहाँ धर्मनिरपेक्षता, समाजवाद, सार्वभौमता, न्याय, समानता, बंधुत्वभाव हाँथ मे हाँथ डालकर चलते है, दुनियाँ का सबसे बडा लोकतंत्र जिसकी पहचान है..      हा हम उसी भारत के वासी हैl           ...

ती एक भेट...

Image
ती एक भेट...        काही व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये अचानक येतात आणि अचानकच आपल्या आयुष्यातुन निघूनही जातात. पण जेवढा काळ ते आपल्या सोबत व्यथीत करतात, त्या काळात ते आपणास खुप काही शिकवुन जातात व आपणाकडुनही खुप काही शिकतात.(म्हणजेच आपण एकमेकांकडुन खुप गोष्टी शिकतो, ज्या आपणास माहीत नसतात व आपल्या व्यक्तिमत्वात भर घालणार्या असतात. ज्या आपणास भविष्यात उपयोगी ठरतात)         आपणास असे वाटत असते की आपले आयुष्य त्या व्यक्तीसोबत परिपुर्ण आहे, त्या व्यक्तीने आपल्या सोबत कायमस्वरूपी राहावं, कधीही आपली साथ सोडु नये...          पण नियतीच्या मनात काही वेगळच असते म्हणा किंवा आपले प्लँन वेगळे असतात नी जीवनाचे प्लँन काही वेगळेच असतात. त्यामुळे आपणास अनिच्छेनेका होईना वेगळे व्हावेच लागते. पण आपले ते एकमेकांविषयीचे असणारे प्रेम, ती काळजी, एकमेकांवरील विश्वास कायम असतो, मनाच्या एका कोपर्यात...            आज मला कळतय की जरी आजुबाजुच्या गोष्टींमध्ये/परिस्थितीमध्ये जरी खुप बदल झाला असला तरी अजुनही आपण एकमेक...

"शब्द"

        "शब्द"... खरच खुप ताकद असते शब्दांमध्ये. काही वेळेस आपण सहज बोलुन जातो, पण हेच सहज शब्द पुढील व्यक्तिस खुप मोठी जखम देवुन जातात. काही वेळेस ही जखम खुप खोल असते, कधीही न भरू...

Politics

Image
After my personal experience, observation, reading, study I realised that, Politics can't run only on the power of principles ... that's why it's important to understand the situation, it's important to recognize the game of time. #श्रीकृष्णार्पणमस्तू

Dalai Lama's Arunachal visit irks China- The Hindu

As a sovereign country India has power to deal freely with any country, any person to the purpose of 'National Interest'. And Dalai Lama's  Arunachal Pradesh visit is not aginst any country. It's purely India's personal matter. Before opposing India, China must stop his double stand... one side dealing with India and other side provide arms and ammunition to Pak to fight against India and PoK which is integral part of India, stop supporting terrorism like opposed UN resolution against terrorist. Be the change first then teach us... -Shivaji Patil
काय विचित्र जग आहे हे... खरं बोललं की विश्वास ठेवायला तयार नाही, आणि खोटं बोलल की डोळं झाकून विश्वास ठेवतय.... विठ्ठला.. कोणता झेंडा घेवू हाती...⛳⛳ -शिवाजी पाटील
प्रत्येकाचे आनंद मिळविण्याचे मार्ग/ व्याख्या वेगवेगळे असतात... काहींना दुसर्यांना "आनंदात" पाहूण आनंद होतो, तर कहींना दुसर्यांना "दुःखी" पाहूण आनंद होतो.   -शिवाजी पाटील     

Dangal... A motivational movie...

Image
                  परवा दंगल मुवी पाहिला, खरच उत्कृष्ट मुवी आहे. सर्वांनी जरूर पाहावा असा. सर्वांनी स्वतःला झोकून देवून उत्कृष्ट भुमिका वटवलेली आहे. आमीर खानला Mr. Perfectionist का म्हणतात याची प्रचिती त्याचा मुवी पाहिल्यानंतर येते. कोठेही अतिशयोक्ती नाही, की गाण्यांचा भडीमार नाही.           ही कथा आहे एका बापाची(महावीर फोगट) आणि त्याच्या मुली गीता आणि बबीता यांची, आणि त्यांचे hard work, passion, dedication याची. एक बाप जो आपले देशासाठी gold medal मिळविण्याचे अपुर्ण राहीलेले स्वप्न आपल्या मुली पुर्ण करतील अशी अाशा ठेवुन त्यांना ट्रेन करतो. त्याचे आपल्या मुलीला बोललेले एक वाक्य त्याची साक्ष देतं... "मेरा सपना तब पुरा होगा, जब तु अपने लिए नही, देश के लिए गोल्ड लावेगीl" , आणि त्यासाठी स्वतःला झोकून देतो. गीता व बबीता या दोघीही आपल्या भावनेला महत्त्व न देता, कर्तव्याला महत्व देवुन, आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करतात.           मुलींना पहिलवान करायचे म्हटल्यावर विरोध ,अडथळे, निंदा, नालस...